सहकार शिरोमणी बंद राहिल्यास हजारो कुटुंब अडचणीत येतील , सामंजस्याने तोडगा काढण्याची कामगारांची मागणी

पंढरपूर , दि.05 – सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे कामगार संघटनेचा कारखान्याच्या संचालक मंडळावर आमचा पूर्ण विश्वास असून थकीत देणी देण्यासाठी

Read more

धाराशिव साखर कारखाना युनिट १ च्या गळीत हंगामास सुरुवात, 4 लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट

उस्मानाबाद – कोरोनाच्या पार्श्वभूमी कारखान्याची कामे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्ण केली. कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगार वाढ देण्यात आली आहे. या हंगामात

Read more

डीव्हीपीच्या धाराशिव युनिट 3 चे बॉयलर अग्निप्रदीपन, शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देण्याची अभिजित पाटील यांची घोषणा

पंढरपूर– उसाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर भागात येथील प्रस्थापित साखरसम्राटांचे कारखाने यंदा तरी सुरू होणार का? असा प्रश्‍न येथील

Read more

कृषिराज शुगरच्या दुसऱ्या गाळप हंगामाचा शुभारंभ, 1 लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट

पंढरपूर – भोसे (तालुका पंढरपूर) येथील कृषिराज शुगरच्या दुसऱ्या गाळप हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी झाला असून यंदाच्या हंगामात 1 लाख टन

Read more

विठ्ठल बचाव संघर्ष समितीचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन; कारखान्याशी संबंधितांना न्याय मिळवून देण्याची मागणी

पंढरपूर- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याशी संबंधितांना न्याय मिळावा अशी मागणी येथील श्री विठ्ठल बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.बी. पी.

Read more

पूर्वी शेतकऱ्यांना ऊसदराची असायची उत्सुकता..आता कारखान्याला थकहमी अन्‌ धुराडे पेटण्याची चिंता

पंढरपूर – मागील काही वर्षापूर्वी सप्टेंबर-ऑक्टोंबर महिना आला की साखर कारखान्यांचा नवा गळीत हंगाम सुरू होण्याची लगबग सुरू व्हायची..आणि याचवेळी

Read more

धाराशिव कारखाना यंदा ४ लाख टन ऊस गाळणार, लवकरच आसवनी प्रकल्पही सुरू करणार : अभिजित पाटील

उस्मानाबाद – धाराशिव साखर कारखाना युनिट 1 हा 2020-21 च्या गळीत हंगामात चार लाख मे. टन उच्चांकी छस गाळप करणार

Read more

कारखानदारीतील भाजपा नेत्यांची दिल्लीत साखरपेरणी, लवकरच केंद्राकडून दिलासा मिळण्याची शक्यता

पंढरपूर- साखर कारखानदारी गेल्या काही वर्षात अनेक समस्यांचा सामना करत आहे. यास भरीव मदतीची गरज भासत असून केंद्र सरकारकडून राज्यातील

Read more

साखर कारखानदारीत अभिजित पाटील यांची आश्‍वासक वाटचाल, पोळ्यासाठी दोनशे रू. प्रतिटन ऊसबिल केले जाहीर

पंढरपूर– डीव्हीपी उद्योग समुहाच्या माध्यमातून विविध व्यवसाय यशस्वीपणे उभे करणार्‍या उद्योगपती अभिजित पाटील यांनी साखर कारखानदारीत ही आपला वेगळा ठसा

Read more

या हंगामात जकराया कारखान्याचे ७ लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट

मोहोळ – तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने यंदाच्या (सन २०२०-२०२१) गळीत हंगामात कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बी बी. जाधव

Read more
error: Don\'t try to copy. Content is protected !!